लग्नाची गोष्ट नसते
सर्वांची सारखी
काहींची रहाते गोष्ट
तर काही लोकांची होते कहाणी
गोष्ट असते रंजक
काल्पनिक विश्वातली
पण कहाणी मात्र असते
खरी वास्तवातली
गोष्टीचा शेवट खूप वेळा
छानच असतो
पण कहाणी मात्र
सुफळ संपूर्ण करावी लागते
रजनी
अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...
No comments:
Post a Comment