Saturday, 12 June 2021

शब्द


 

लिहायच होतं बरंच काही
पण म्हणाव तस सुचलं नाही
पुन्हा एकदा शब्दांना माझ्या
कागदावर उमटणं रुचल नाही
डोळ्यांतुन मनात उतरण्याची
शब्दांना नव्हती खात्री
मग मीही केली नाही
त्यांच्यावर उमटण्याची जबरदस्ती
सहज सुचणार असतील अर्थपूर्ण शब्द
तरच लिहीण्यास काही अर्थ आहे
नाहीतर नुसतं यमक जुळवून केलेली
कविता ही व्यर्थ आहे.

रजनी✍️



7 comments:

मोहन सोमलकर said...

अप्रतिम सुंदर लिखाण रजनीजी

प्रा.पुरुषोत्तम पटेल " पुष्प " said...

सुंदर रचना केली मॅडम!👌👌👌

दुर्गा मतें "Nitya" said...

खूप छान लिहिलंय अप्रतिम रचना 👌👌☕

आपले हितगुज said...

मनस्वी आभार

आपले हितगुज said...

मनस्वी आभार

आपले हितगुज said...

मनस्वी आभार

Kavyapushpa-kavi-sachinkamble said...

अप्रतिम रचना केलीत

अलक -अनामित संबंध

                 अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...