धकाधकीच्या या युगात
माणसे लबाडपणे वागतात
सरड्यालाही लाजवतील असे
पटापट रंग बदलतात
माणुसकी राहिली नाही
म्हणतं चारचौघात हळहळतात
अन जरा कुणी मदत मागितली
तर शंभर कारणे सांगतात
रजनी✍️
अनामित संबंध त्यांचे लग्नानंतरही तिने जपले होते. दरवेळी माहेरी गेल्यावर एकदातरी त्याच्याशी हितगुज करायला ती जायची. तिच्या य...
6 comments:
खुपच छान..👌
Thank you Siddhi ., Please follow my blog
बरोबर आहे खूपच छान
Thank you
खूपच छान केली आहेस कविता
Thank you
Post a Comment